
Latest Breaking News Hindi Live, Daily Headlines from India current affairs, cricket, sports, business TV Hindi News NonStop News Superfast instant News now – Watch live & funny Videos Watch movies broadcasting All Channels here- Best Hindi English News www.watchnext.in Bollywood News http://breaking-news-live-watchnext.blogspot.in/ http://breaking-news-live.watchnext.in/ audition-casting-india.blogspot.com
Friday, 18 December 2015
Tuesday, 15 December 2015
Zindagi Inspiring Short Film- Life | Motivational Short Film Indian Short Film
Monday, 14 December 2015
Stunning girl sexy moves and stripping part 2
Stunning girl sexy moves and stripping! Stripping girl..'nuff said...Stunning girlsexy moves an Stunning Swimwear Models - Sexy Bikini Girls. Troy Swoop. Subscribe SubscribedUnsubscribe 3939.
.Stunning girl sexy moves an In bed room part 1
Stunning girl sexy moves and stripping! Stripping girl..'nuff said...Stunning girlsexy moves an girls make me happy. Happy girls make me happier. Happy naked girls make me happiest. An uncomplicated .. tube. Enjoy the sexiest babes and most stunning girls in daily updated erotic videos
India 2016 ICC World Twenty20
IThe 2016 ICC World Twenty20will be the sixth ICC World Twenty20 tournament and is scheduled to be held in India ...
Cricket format: Twenty20 International
Host(s): India
Dates: 11 March – 3 April 2016
championship
World
International Cricket Council - 2 days ago
More news for icc world t20 2016
Sunday, 13 December 2015
I am an Indian देश भक्त
बरे झाले आपणास स्वातंत्र्य मिळाले
ते गोरे साले रस्त्यामध्ये
थूंकू देत नव्हते
वेड्यासारखे रोज पाण्याने
रस्ते धूत होते.
आपण किती भाग्यवान
गुटका पान तंबाकू खाऊन
रस्त्यात कुठेही थूंकू शकतो.
छान झाले स्वातंत्र्य मिळाले
ते इंग्रज साले धान्यामध्ये
भेसळ करू देत नव्हते
मूर्खासारखे रेशनवर
सकस धान्य देत होते.
आपण किती पुण्यवान
दूध अन्न औषधामध्ये
बेमालूम भेसळ करू शकतो.
बेस्ट झाले स्वातंत्र्य मिळाले
ते ब्रिटीश साले शिक्षणाचा
धंदा करू देत नव्हते
अडाण्यासारखे दर्जेदार शिक्षण
फुकटामध्ये देत होते
आपण किती विद्वान
शिक्षणाचा बाजार मांडून
पिढ्या बरबाद करू शकतो
चांगले झाले स्वातंत्र्य मिळाले
ते जुलमी साले अनाथ मुलांना
भिक मागू देत नव्हते
दरिद्र्यासारखे त्यांच्याकरिता
अनाथाश्रम चालवित होते
आपण किती दयावान
अनाथ मुलांना पांगळे करून
भिक मागावयास लावू शकतो
झकास झाले स्वातंत्र्य मिळाले
ते मिशनरी साले गरिब रूग्णांस
हलाखीत मरू देत नव्हते
ईश्वरसेवा समजून त्यांची
सेवाशुश्रुषा करीत होते
आपण किती करूणावान
डाॅक्टरांचा संप घडवून
रूग्णांचे हाल करू शकतो
ऊत्तम झाले स्वातंत्र्य मिळाले
ते फिरंगी साले आपणाला
लाच खाऊ देत नव्हते
गाढवासारखे लाचखोरांस
बूटांच्या लाथा घालीत होते
आपण किती सचोटीवान
लाचखोरांच्या मिळकतीमध्ये
आपला वाटा ठेववू शकतो
बरे झाले ते इंग्रज गेले
पण जाता जाता साले आपले
देशप्रेमही घेऊन गेले .
देश भक्त
Greetings SMS, English Greetings SMS, Greetings SMS Quotes, Greetings .
"Nobody can fully understand the meaning of love until he's owned a dog. He can show you more honest affection with a flick of his tail than a man can gather through a lifetime of handshakes..."
☃ ₲๑๑dℳ๑®ทïทg ☃
Have a Blissful Day!
["Excellence is not a destination; it is a continuous journey that never ends..."
☃ ₲๑๑dℳ๑®ทïทg ☃
Have a Wonderful Day!
"You have achieved success if you have lived well, laughed often and loved much..."
☃ ₲๑๑dℳ๑®ทïทg ☃
Have a Successful Day!
["There may be Peace without Joy, and Joy without Peace, but the two combined make Happiness..."
Good Afternoon
Have an Amazing Saturday!
[There are no great men, only great challenges that ordinary men are forced by circumstances to meet..."
Good Afternoon.
Have a Great Day!
Jokes of the Day ..dont control of laughing
13 साल तक चले ट्रायल के बाद भी,
court ये decide नहीं कर सका कि सलमान खान ने दारु पी थी या नहीं...!!!
.
.
.
और... इधर phone पर hello बोलते ही,
बीवी बता देती है कि, आज कितने पैग लगाए हैं...!!!???
पाटील जंगलातून चालले होते. अचानक त्यांच्यासमोर वाघ येऊन उभा राहिला.
पाटलांनी घाबरून मोठ्याने जप सुरू केला: "भीम रूपी महारुद्र वज्र हनुमान मारुती...."
वाघ हसून म्हणाला: "वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरिचे.."
Saturday, 12 December 2015
No say to china product
मित्रांनो हा मेसेज पूर्ण आणि काळजीपूर्वक वाचा
आज चीन प्रचंड आर्थिक मंदीच्या सावटाखाली आहे.
त्यामुळे चीनने त्यांच्या मुद्रेची किंमत 30% कमी केली आहे.
जागतिक अर्थतज्ञांचे मत आहे की चीन स्वतःच्या उत्पादनांच्या किमती कमी करुन आर्थिक मंदीचा सामना करण्याचा प्रयत्न करेल त्यामुळे भारतीय आणि इतर देशांच्या बाजारपेठेत चीनी उत्पादने
अत्यंत कमी किमतीत उपलब्ध होतील
पण हिच खरी वेळ आहे चीन ला आर्थिकदृष्टया झोपवण्याची
कारण चीन ची जगातली सर्वात मोठी बाजार पेठ भारत देश आहे कारण चीन भारतीय बाजारपेठेत
दरवर्षी किमान 62 लाखकरोड रुपयांचा व्यवसाय करतो.
आणि आपल्याला माहित आहे कि चीन भारताची सीमारेषा हळूहळू काबीज करतोय तसेच गुप्तरित्या भारताचे शत्रुराष्ट्र पाकिस्तानलाही छुपी मदत करतोय.
तेंव्हा आत्ता ही एकच नी शेवटची वेळ आहे चीन ला आर्थिक दृष्टया गाडून टाकण्याची
तेंव्हा आपणा सर्वांना हातजोडुन विनंती आहे कि पुढील फक्त 1 महीना कोणतीही चीनी बनावटीची
थोडक्यात
MADE IN CHINA वस्तू अजिबात खरेदी करू नका. तसेच जे आमचे व्यापारी मित्र आहेत त्यांनी पण कृपया चीनी माल स्वस्त मिळतोय म्हणुन मोठ्या प्रमाणावर खरेदी अथवा विक्री करू नका.
कारण
हि पहिली आणि शेवटची संधी आहे चीन ला आणि पर्यायाने पाकिस्तानला नेस्तनाबुत करण्याची व आपल्या भारतदेशाशी ईमानदारी दाखवण्याची
मित्रांनो आज भारतातल्या एकुण लोकसंखे पैकी 37 % लोक whatsapp वापरतात ( source GADGET OF TELECOMMUNICATION'S )
आणि त्यापैकी 92 % भारतीय युवक युवती आहेत.
असले तसले कसलेही मेसेज आपण लगेच फॉरवर्ड करतो
पण हां मेसेज जितका जास्त फॉरवर्ड होईल तितके तुमचे आणि तुमच्या मुलांचे भवितव्य सुधारित असेल.
मी एक भारताचा जागृत नागरिक म्हणुन आपणास विनंती करतो की तुमच्या whatsapp contact मधला एक सुद्धा नंबर सोडु नका
तुमची इथुन पुढे कोणतीही चीनी वस्तु न खरेदी करणे व हा मेसेज प्रत्येक भारतिया पर्यन्त पोहोचवणे हे कृत्य भारतीय सिमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या जवाना
इतकेच महत्वाचे आहे.
!! जयहिंद !!
!! भारत माता कि जय !!
Forwarded as received
Farmer in India
गरम गरम भुईमुगाच्या
शेंगाची कढई समोर आणुन
ठेवतो....कढईभोवती बसुन शेंगा फोडुन खायला सुरवात करतो....
अशातच शेंगा फोडत असताना एखाद्या शेंगेतील शेंगदाणा हातातुन खाली पडतो, आणि खालच्या
टरफलांमध्ये गायब होतो......
आपण मग तो बोटाने शोधायला
सुरवात करतो......
अगदी अर्धा ते ऐक मिनिटाची ही क्रिया पण शेजारी कढईभर शेंगा असुनही त्या एका शेंगदाण्याला आपण शोधत बसतो.....
थोडेसे तरी वैतागतो.....
या नादात जवळ बसलेली व्यक्ती शेंगा
जास्त संपवते.....
आयुष्याचेदेखील असेच आहे का????
पाटीभर आनंद
शेजारी असुनही, आपण
वाटीभर आनंदासाठी झुरतो.....
पाटीकडे लवकर कधी लक्ष जातच नाही.....आणि जेव्हा
पाटीकडे वळतो तेव्हा ती रिकामी झाल्याचे दिसुन येते.....
आयुष्य खुप सुंदर आहे....त्याला अनुभवा...गेलेल्या क्षणासाठी झुरत बसण्यापेक्षा समोर असलेलं आयुष्य भरभरून जगा....
Best Natural doctors In World
दुनिया के सबसे बड़े 7 डाक्टर
1- सुरज की किरणें
2- रोजाना रात 6/8 घंटे निंद
3- शुध्द शाकाहारी भोजन
4- हररोज व्यायाम.
5- खुदपर विश्वास
6- पर्याप्त मात्रा में पानी का सेवन
7- अच्छे दोस्त
इन 7 बातोंको हमेशा अपने पास रखीये सभी दर्द दुर हो जायेंगे........: एक मिनट का समय निकालके अवश्य पढ़े...
एक आदमी जंगल से गुजर रहा था । उसे चार स्त्रियां मिली।
n
उसने पहली से पूछा - बहन तुम्हारा नाम क्या हैं ?
उसने कहा "बुद्धि "
✴तुम कहां रहती हो?
मनुष्य के दिमाग में।
दूसरी स्त्री से पूछा - बहन तुम्हारा नाम क्या हैं ?
" लज्जा "।
✴तुम कहां रहती हो ?
आंख में ।
तीसरी से पूछा - तुम्हारा क्या नाम हैं ?
"हिम्मत"
✴कहां रहती हो ?
दिल में ।
चौथी से पूछा - तुम्हारा नाम क्या हैं ?
"तंदुरूस्ती"
✴कहां रहती हो ?
पेट में।
वह आदमी अब थोडा आगे बढा तों फिर उसे चार पुरूष मिले।
उसने पहले पुरूष से पूछा - तुम्हारा नाम क्या हैं ?
" क्रोध "
✴कहां रहतें हो ?
दिमाग में,
✴दिमाग में तो बुद्धि रहती हैं,
तुम कैसे रहते हो?
जब मैं वहां रहता हुं तो बुद्धि वहां से विदा हो जाती हैं।
दूसरे पुरूष से पूछा - तुम्हारा नाम क्या हैं ?
उसने कहां -" लोभ"।
✴कहां रहते हो?
आंख में।
✴आंख में तो लज्जा रहती हैं तुम कैसे रहते हो।
जब मैं आता हूं तो लज्जा वहां से प्रस्थान कर जाती हैं ।
तीसरें से पूछा - तुम्हारा नाम क्या हैं ?
जबाब मिला "भय"।
✴कहां रहते हो?
दिल में।
✴दिल में तो हिम्मत रहती हैं तुम कैसे रहते हो?
जब मैं आता हूं तो हिम्मत वहां से नौ दो ग्यारह हो जाती हैं।
चौथे से पूछा तुम्हारा नाम क्या हैं?
उसने कहा - "रोग"।
✴कहां रहतें हो?
पेट में।
✴पेट में तो तंदरूस्ती रहती हैं?
जब मैं आता हूं तो तंदरूस्ती वहां से रवाना हो जाती हैं।
जीवन की हर विपरीत परिस्थिथि में यदि हम उपरोक्त वर्णित बातो को याद रखे तो कई चीजे टाली जा सकती है ।
जरा मुस्कुरा के देखे,
दुनिया हसती नजर आएगी!
सुबह सैर कर के तो देखे,
सेहत ठीक हो जाएगी!
व्यसन छोड के तो देखे,
इज्जत बन जाएगी!
खर्च घटा कर के तो देखे,
अच्छी नीँद आएगी!
मेहनत कर के तो देखे,
पैसे की तंगी चली जाएगी!
संसार की अच्छाई तो देखे,
बुराई भाग जाएगी!
ईश्वर का ध्यान कर के तो देखे,
उलझने दुर हो जाएगी!
माता पिता की बात मान कर तो
देखे,
जिन्दगी संवर जाएगी!
यदि खुबसूरत लगा हो तो अपने अन्य मित्रों को भी भेजे....
Joke time......
देश में असहिष्णुता बढ़ रही थी,
पूरा देश हिन्दू राष्ट्र बन्ने ही वाला था
और
ISIS भी हिंदुस्तान पर हमला करने ही वाला था कि....
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मैंने प्राइवेट
न्यूज़ चैनल बदलकर के डी.डी न्यूज़ लगा दिया अब सब ठीक है और
पूरे देश में शांति है।
God is great ....
एकदा एक संत देवाबरोबर बोलत होता.
त्याने देवाला स्वर्ग आणि नरक मधला फरक विचारला.
“ये तुला प्रत्यक्ष दाखवतो.”
देव म्हणाला.
त्याने संताला दोन दरवाजांजवळ नेलं.
त्याने पहिला दरवाजा ढकलला.एका मोठ्या खोलीत प्रवेश केला.
एका मोठ्या गोल टेबलाभोवती अनेक माणसे बसली होती.
टेबलाच्या मध्यावर रुचकर खिरीने भरलेले मोठे भांडे ठेवलेलं होतं.
त्या खिरीच्या सुगंधाने त्या संत माणसाच्या तोंडाला देखील पाणी सुटलं होतं.
पण मग त्याच्या लक्षात आलं की ती माणसे उपाशी भुकेलेली दिसत होती.
त्यांच्या हाताला लांब दांड्यांचे चमचे बांधलेले होते.
त्यांना हात लांब करून खीर खाता येत नव्हती.
कारण चमच्याचा दांडा हातापेक्षा लांब होता
त्यांच्या यातनांना अंत नव्हता.
भुकेच्या भरीला खिरीच्या सुवासाने त्यांना वेड लावले होते.
“हा नरक आहे...”देव म्हणाला.
“चल आता स्वर्ग पाहू.
”ते दुस-या दारातून आत आले.
ती खोली सुद्धा हुबेहूब पहिल्या खोली सारखीच होती.
तेच टेबल तेच खिरीचं भांडं.
भोवताली माणसं आणि हाताला बांधलेले चमचे.
पण ही सगळी माणसे तृप्त
समाधानी व आनंदी दिसत होती.
आपापसात हसत आनंदाने राहत होती.
“मला कळत नाहीये”
संत म्हणाला,”सारख्याच खोल्या,टेबल,भांडी,खीर आणि तेच लांब दांड्यांचे चमचे,मग ही माणसे खाऊन तृप्त आणि ती उपाशी आणि दु:खी का??
“सोपं आहे...”देव म्हणाला
“या खोलीतील माणसे एकमेकांना भरवायला शिकली आहेत.
हावरट मनुष्य फक्त स्वत:चा विचार करतो”
गोष्ट संपली.........
जेव्हा तुम्ही दुस-याला त्यांची इच्छा पूर्ण करायला मदत कराल तेव्हा आपोआपच तुमची स्वप्ने सुद्धा पूर्ण होतील
स्वत:च्या गरजांपेक्षा इतरांच्या इच्छा व आवश्यकतांना अधिक मान किंवा प्राधान्यक्रम देणे हे समूह यशाचे गुपित आहे.
यात आनंदाची बातमी अशी की हा स्वर्ग किंवा नरक निर्माण करणे आपल्याच हातात असते.
खोली,खीर,टेबल आणि चमचा..
सगळ्यांना समान संधी मिळते.
सर्वांना मदत करा.
मग बघा आपल्या जीवनातील अंतर रंग कसे खुलतात ते.....
Hindi letter to Modi
मैं,"नरेंद्र दामोदर दास मोदी"
आज आपसे" मन की बात "नहीं," मन का दर्द", शेयर करने आया हूँ !!
रेडियो पर नहीं, सोशल मिडिया पर !!!
आप मेरी ताकत के बारे पूछ रहे हो, इसलिए में पूछना चाहता हु, आपसे :--
जो संसद में हो रहा है, क्या उस से अच्छे दिन आने की उम्मीद है ???
अच्छे दिनों के लिए 2 बिल, पास होना जरूरी हैं, लेंड बिल और GST बिल !!!
कांग्रेस का मकसद, सुषमा का इस्तीफा नहीं है !!!
उनका मकसद तो देश की अर्थव्यवस्था को , कमजोर करना है !! जिस से मैं कमज़ोर हो जाऊ !!
आपको मालूम नहीं होगा, कांग्रेस की यह रणनीति देश के लिए कितनी घातक होगी ???
आपके जीवन पर, इसका कितना बुरा असर पड़ेगा, ये शायद आपको मालूम नहीं होगा ???
कांग्रेस के नेताओं ने तो अपनी तिजोरी भर ली है !!
उनकी तो, 10 पीढी, "बैठ के खा" सकती हैं! !!
इन्हें देश की अर्थव्यवस्था से क्या मतलब ???
सुषमा ने अपनी सफाई दे दी है, फिर भी कांग्रेस संसद नहीं चलने दे रही है !!
आपने जो मुझे बहुमत दिया, ये सब मिल कर उसका अपमान कर रहे हैं !!
इनका मकसद, सिर्फ अपनी राजनीती चमकाना है, देश के विकास से, कोई लेना देना नहीं, "इनका" !!!
आपको मालूम होना चाहिए, जब देश आजाद हुआ, तब डॉलर और रुपया एक समान था !!!
और आज 1 डॉलर में 64 रूपये बनते हैं !!
65 सालों में, देश को कहाँ पंहुचा दिया, "कांग्रेस" ने !!!
और मुझसे एक साल में पूछते हैं, अच्छे दिन कब आयेगे ???
अच्छे दिन तभी आयेगे, जब ये संसद चलने दे !!!
और बिल पास होने में मदद करें! !!
लैंड बिल पास होगा, तभी तो सड़के, स्कूल, कॉलेज, अस्पताल का काम आगे बढेगा !!!
GST बिल पास होगा तभी, सभी राज्यों में समान कीमत पर वस्तुए मिलेगी !!!
जो राज्य अपनी मनमानी से टैक्स वसूल करता है, उस पर पाबन्दी लग जायेगी !!!
ये बिल पास होने पर ही, मेरे विदेशी दौरे सफल होंगे !!!
"मेक in इंडिया" को मजबूती मिलेगी, रोजगार के अवसर बढ़ेंगे !!!
आज मुझे आपके सहयोग की जरूरत है !!
आज फिर सोशल मिडिया को अपना दम दिखाना होगा !!!
आप # टैग कीजिए :--
#ISupportLandBill
#ISupportGSTBill
#SansadChalneDo
Please .. Forward in 3 groups...
Thanks my friend
Gurudev great vichar
गुरुवर्य....
आदरणीय श्री संभाजीराव भीडे गुरुजी
आज राहवलं नाही... अन् क्षणांत लिहायला घेतलं..... . . .
ना पैशाचा मोह... ना सत्तेची नशा !
या जगातील सर्वात मोठी संपत्ती काय असू शकते तर ती म्हणजे आयुष्यात जोडलेली माणसं...
जीवाला जीव देणारी माणसं...
प्रत्येक परिस्थितीत शिस्त, आदर, संस्कार, संस्कृती, योग्यता टीकवुन ठेवणारी प्रामाणिक माणसं...
दिला शब्द खाली न पडू देता त्याचे तळहाताच्या फोडाप्रमाणे जतन करणारी माणसं...
वय वर्षे ८४
Msc.Physics Gold Medallist
( पुणे विद्यापीठ )
करोड़ों रुपये दर महीना कमाऊ शकले असते, परंतु ध्येयवेड फक्त माणुसकी कमवण्याचे !
आजही हिंदुस्थानातुन गुरुजींच्या फक्त एका शब्दांवर लाखों धारकरी जमा होतात....
हीच आहे गुरुजींच्या आयुष्यातील सर्वांत मोठी कमाई !
या मातृभूमीला पादत्राणांचा स्पर्श होऊ नये म्हणुन आख्खं आयुष्य विना चप्पल ( अनवाणी ) चालतात...
किती होत असेल त्रास अन् किती होत असतील यातना...
चेहर्यावरुन कधीही दिसुन येणार नाहीत त्यांच्या मनातील जखमा !
पुर्या ३० वर्षांपासुन हिंदू धर्मासाठी अखंड रात्रंदिवस कार्यरत असलेले व्यक्तिमत्वं.
अप्रतिम वर्णन....
पानीदार डोळे... चेहर्यावरील तेज... दाट मिशी... डोक्यावर पांढरी टोपी अन् सर्वसामान्य पोशाख !
आजच्या तरुणांना लाजवेल असे महान कार्य !
या हिंदूस्थानात "शिवाजी-संभाजी" रक्तगटाचा समाज तयार व्हावा म्हणुन
एकच ध्येय काळजात कोरुन एक एक क्षण विना विलंब खर्च करतात...
डोळे भरुन येतात लिहताना...
वृद्धावस्थेत किती यातनां सोसाव्या लागतात हे आपल्या आजोबांच्या शारिरीक स्थितीवरुनच कळते,
पण गुरुजींचे वृद्धावस्थेतही पाहताच एखादा तरुण मान खाली घालुन चरण स्पर्श करेल असे रुप, अशी शारीरिक परिस्थिती अन् मानसिक सुस्थिती पहायला मिळते.
देव, देश अन् धर्मासाठी एवढ्या सुंदर आयुष्याचा सर्वस्व त्याग करणे यापेक्षा महान पुण्य काय असु शकते... बोला दुसरे काय असु शकेल असे पुण्य !
हिंदू एकता निर्माण करण्यासाठी जीवाचे रान करुन धडपडतात.
गुरुजींचा एकच महामंत्र सर्वांसाठी प्रेरणादायी आहे... तो म्हणजे "शिवाजी-संभाजी" रक्तगट समाज तयार झाला पाहिजे बस्स !
आजच्या तरुणांसाठी एक अनोखा आदर्श आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वं म्हणजे आदरणीय श्री भीडे गुरुजी !
ज्यांना देव भेटला ते संत झाले...
ज्यांना गुरुजी भेटले ते भाग्यवंत झाले !
गुरुजी... शब्द अपुरे पडतात तुमच्यासाठी अजुन काय लिहू...
आई भवानी मातेच्या आशीर्वादाने हे हिंदूत्वं स्वप्न सत्यरुपी प्रकट होवो ही शिवचरणी प्रार्थना !!!
॥ जयतु हिंदू राष्ट्रम् ॥
॥ जय भवानी जय जिजाऊ ॥
॥ जय शिवराय जय शंभुराजे ॥
॥ राष्ट्रांत निर्मू अवघ्या शिवसुर्यजाळ ॥
॥ श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ॥
जगदंब... जगदंब...!!
- शब्दांकन :
( श्री शिवप्रतिष्ठान धारकरी)
Letter to Narendra modi by poor employee 2016 in marathi
एका कामगाराचे नरेंद्र मोदी यांना पत्र
आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांस,
तुम्ही सरकारी कर्मचारी यांना 7 वा वेतन आयोग लागू केला त्याचनियमानुसार औद्योगिक मध्यम उद्योगांतील कामगारांचे पण किमान वेतन वाढायला पाहिजे।
कारण, देशाच्या विकासात कामगारांचा पण मोठा वाटा आहे हे सर्वांनाच माहित आहे. तुम्ही कामगार कायदया मध्ये बदल करत आहात. पण स्वातंत्र्य मिळाल्या पासुन 60 % उद्योगपती किमान वेतन देत नाहीत. आणि कामगार कायदयाची अंमल बजावणीही करत नाहीत. ज्या उद्योगपतींनीे कामगार कायदयाची अंमलबजावनी केली नाही. त्या उद्योगपतींना कामगार कायदया नुसार शिक्षा झालीच पाहिजे होती, ती आज पर्यंत झाली नाही. हि वस्तुस्थिती आहे.
तुम्ही उद्योगपतींना आर्थिक मदत करतात शेतक-याला कर्ज माफी देतात.
पण, आज पर्यंत कामगारांना सरकारने कोणतीच मदत केली नाही. हे वास्तव आहे. ज्या वेळेला उद्योगपती अचानक कंपनी टाळेबंदी करतो, कामगारांची देणी देत नाहीत. मग हे प्रकरण न्यायालयात जाते. न्यायालयाचा निकायेई पर्यंत कामगार पुर्ण खचुन जातो. त्याचे संपुर्ण आयुष्य बरबाद होते तो कर्ज बाजारी होतो. तेव्हां त्याचा परीणाम कामगरांच्या जीवनावर काय होतो. हे सर्व कामगारांनाच माहित.
हयाचा विचार कोणीच करत नाही.
घराचे हफ्ते,मुलांचा शिक्षणाचा खर्च, वीज बील, किराणा, दुध, इ. हे जीवनावश्यक वस्तु सुद्धा तो त्या वेळेला विकत घेऊ शकत नाही.
पण, याचा परीणाम येत्या काही दिवसांनी दिसेल कामगार सुद्धा आत्महत्या करतील ज्या प्रमाणे आज शेतकरी करतो आहे. उद्योगपती 25 लाखाच्या गाडीत फिरतो. पण कष्ट करना-या कमगारांना त्यांचा योग्य मोबदला देत नाही.
एकीकडे सरकारी कर्मचारी, वकील, व्यापारी, कारखानदार मालक, खासदार, आमदार, डॉक्टर, न्यायाधीश हे सर्व महागाई च्या हिशोबाने आपले उत्पन्न वाढवत जातात. मग कामगरांचे का वाढायला नको. ही विसंगति एकाच देशामध्ये कशी होऊ शकते?
आणि आर्थिक विषमता जर जास्त वाढली तर त्याचे परीणाम काय होतील, हयाचा विचार कोणीच करत नाही.
पण सरकारने याचा विचार करायला पाहिजे.
कारण, जर सरकारने लक्ष दिले नाही तर, देशामध्ये गुन्हेगारी वाढत जाईल. आतंकवादाकडे तरूण मुलं आकर्षित होतील. आपण त्यांना कितीजरी समजुन सांगीतले तरी त्याचा परीणाम काहीच होणार नाही.
कारण, एकीकडे आपण 25 लाखाच्या गाडीत फिरायचे, बदाम, काजु, खायचे. नोकर चाकर वापरायचे, एसी रूम मध्ये झोपायचे आणि, वरून सांगायचे माझ्या नशिबात होते म्हणून मला मिळाले.
अरे वाह असे सांगताना लाज नाही वाटली का आपल्याला.
कारण, या देशाच्या संपत्तिवर फक्त श्रीमंतांचा आणि राजकारणयाचा, बुद्धिजीवींचाच अधिकार नाही. तो श्रमजीवींचा आणि गरीबीतला गरीब या देशात जन्मलेल्या माणसाचा अधिकार आहे. नशिब म्हणुन नका सांगु आम्हाला.
कामगार कष्ट करून घाम गाळतो. तेव्हां उद्योगपती ने गुंतवणुक केलेले 5 लाखाचे 50 लाख होतात. आणि उद्योगपती करोड़पति बनतो. हे सर्व काही नशिबाने नाही झाले. जर तुला तुझ्या नशिबावर येवढा विश्वास होता? तर ते 5 लाख तीजोरीत ठेव, त्याचे 50 लाख होतात का ते पाहा.
जे उद्योगपति किंवा इतर कोणी असे सांगत असतील तर त्यांच्या पेक्षा इंग्रज बरे असे म्हणायची वेळ येते.
नरेंद्र मोदी साहेब तुमच्याकडून तमाम कामगार वर्गाच्या खुप अपेक्षा आहेत तुम्ही कामगारांचे कंबरडे मोडून ऊद्योगपतींचे भले करणार असाल तर सबका साथ सबका विकास हा होऊच शकत नाही तरी कामगारांचा प्राधान्याने विचार करावा ही विनंती
कामगार मित्रानों हाथ जोडुन विनंती हे करतो की जास्तीत जास्त ग्रूप मध्ये हा मेसेज पाठवा कारण सत्य परिस्थिति समोर यायला पाहिजे बदल हा झालाच पाहिजे.
सब का साथ सब का विकास हा पाहिजेच.
आपला विश्वासू देशभक्त
एक कामगार